भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत
भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत उत्तर : i) भारताचा पूर्व किनारा नदयांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून तयार झाला आहे. पूर्व किनाऱ्यावर अनेक ठिकाणी गाळाचे त्रिभुज प्रदेश आढळतात. ii) भारताच्या पूर्व किनारपट्टीजवळ पाण्याची पातळी खूप खोल आढळत नाही. भारताच्या पश्चिम किनारपट्टीजवळ पाण्याची पातळी तुलनेने जास्त खोल आहे. iii) गाळ व पाण्याची कमी खोल पातळी … Read more