तंतुमय पदार्थ एक महत्त्वाचे पोषकतत्त्व आहे

तंतुमय पदार्थ एक महत्त्वाचे पोषकतत्त्व आहे. उत्तर : i)आहारातील तंतुमय पदार्थ आपण पचवू शकत नाही. परंतु त्यामुळे २ पचलेले अन्न बाहेर टाकण्याच्या क्रियेमध्ये तंतुमय पदार्थांची खूप मदत होते.  ii) तसेच काही तंतुमय पदार्थाची इतर पदार्थाच्या पचन क्रियेमध्ये मदत होते.  iii) म्हणून पालेभाज्या फळे, धान्ये यांपासून मिळणाऱ्या तंतुमय पदार्थांना महत्त्वाचे पोषकद्रव्य मानले जाते.

ब्राझीलमध्ये उत्तरभाग घनदाट वनांनी व्यापला आहे

ब्राझीलमध्ये उत्तरभाग घनदाट वनांनी व्यापला आहे. उत्तर : i) ब्राझील देशाच्या उत्तर भागात ॲमेझाॅन नदीच्या खोऱ्यात वार्षिक सरासरी पर्जन्याचे प्रमाण सुमारे २००० मिमी असते व या भागातील वार्षिक सरासरी सुमारे २८ से असते.  ii) अशा प्रकारे, ब्राझील देशाच्या उत्तर भागात सर्वसाधारणपणे वर्षभर भरपूर पाऊस व सूर्यप्रकाश पडतो.  iii) या भागात वनस्पतींची वाढ झपाट्याणे होते व वनस्पतींचा जीवनकाळही … Read more

भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्ट्यांमध्ये विषमता आढळते

भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्ट्यांमध्ये विषमता आढळते. उत्तर : i) पश्चिम घाटातून अनेक डोंगररांगा पश्चिम किनाऱ्यापर्यंत पसरलेल्या असल्यामुळे भारताची पश्चिम किनारपट्टी तुलनेने खडकाळ आहे व तिची रुंदीही तुलनेने कमी आहे. ii) भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात अनेक ठिकाणी खाड्या आढळतात.  iii) भारताची पूर्व किनारपट्टी नदयांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून तयार झाली आहे. भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात … Read more

बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे

बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. उत्तर : i)  ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ, ताम्र-शिलालेख कागदपत्रे, नाणी, प्रवासवर्णने इत्यादी साधनांबरोबर ऐतिहासिक बखरींचाही समावेश होतो.  ii) बखरीत शूर योद्ध्यांचे गुणगान असते. ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धांची वर्णने असतात. iii) थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील नगरांची वर्णने असतात. iv) तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनाचे चित्र रंगवलेले … Read more

ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लिहा

ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लिहा. उत्तर : i) ब्राझीलच्या हवामानावर विषुववृत्तीय सान्निध्य, ब्राझीलची उच्चभूमी, अजख कडा इत्यादी घटक परिणाम करतात. ii) विषुववृत्ताच्या सान्निध्यामुळे ब्राझीलच्या उतरेकडील भागात तुलनेने अधिक आढळते. याउलट, ब्राझोलच्या दक्षिणेकडील भागात तुलनेने कमी तापमान आढळते. iii) ब्राझीलमधील उत्तरेकडील ॲमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी तापमान सुमारे २५° से ते २८° से आढळते. या भागात उष्ण, … Read more

गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते

गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते. उत्तर : i) अणूच्या त्रिज्येवरून अणूचा आकार ठरवला जातो. ii) गणात वरून खाली जाताना नव्या कवचाची भर पडून अणुकेंद्रक व संयुजा इलेक्ट्रॉन यांच्यातील अंतर वाढते. त्यामुळे परिणामी केंद्रकीय प्रभार कमी होऊन संयुजा इलेक्ट्रॉनवरील आकर्षणबल कमी होते, म्हणून गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते व आकारमानही वाढते.

ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो

भौगोलिक कारणे लिहा ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो. उत्तर : कारण – i) सर्वसाधारणपणे ज्या भागात ज्वालामुखीचे उद्रेक होतात त्या भागात भूकंपाचे धक्के नेहमी बसत असल्याचे आढळते.  ii) ज्वालामुखीय प्रक्रिया ही भूकंप निर्मितीचे महत्त्वाचे कारण आहे. अशा भूकंपांना ज्वालामुखीय भूकंप असे म्हणतात.  iii) भूकंप व ज्वालामुखीमुळे या प्रक्रिया भूअंतस्थ बदलामुळे होतात, तसेच भूकंप व ज्वालामुखी … Read more

नॅफ्थॅलीनच्या ज्वलनामध्ये ज्योत पिवळी दिसते

नॅफ्थॅलीनच्या ज्वलनामध्ये ज्योत पिवळी दिसते. उत्तर : i) नॅफ्थॅलीन हे असंपृक्त संयुग आहे. असंपृक्त संयुगामध्ये कार्बनचे प्रमाण संपृक्त संयुगांच्या मानाने जास्त असते. त्यामुळे असंपृक्त संयुगाच्या ज्वलनाच्या दरम्यान न जळलेले कार्बन कण सुद्धा तयार होतात. ii) ज्योतीमध्ये असताना हे तापलेले कण पिवळा प्रकाश फेकतात, त्यामुळे ज्योत पिवळी दिसते.

तुम्ही केलेल्या क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करा

तुम्ही केलेल्या क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करा. उत्तर : क्षेत्रभेटीसाठी आम्ही गोदावरी नदी या क्षेत्राची निवड केली. क्षेत्रभेटीसाठी ठरलेल्या दिवशी आम्ही नागपूरहून नाशिकला जाण्यासाठी सकाळी ९.०० च्या सुमारास निघालो. तिथे प्रत्यक्षात भेट देऊन तेथील परिसर बारकाईने न्याहळला व स्थानिक परिसरातील लोकांकडून माहिती मिळविली. या क्षेत्रभेटीचा अहवाल पुढीलप्रमाणे आहे. गोदावरी नदी – गोदावरी नदीची गणना भारतातील प्रमुख नदयांमध्ये … Read more

भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले

भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले उत्तर : जमीन महसूल हे इंग्रजांच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन होते; परंतु इंग्रजांनी मात्र शेतसारा हा जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार आकारण्यास सुरुवात केली. तसेच शेतसारा रोख रकमेत व ठरावीक वेळेत शेतसारा भरावा, अशी सक्ती केली. जमीन महसूल व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांचे शोषण होऊ लागले. शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला पीक विकू लागला. व्यापारी … Read more